पुणे - सुमारे पस्तीस वर्षांपूर्वी नाना, भवानी पेठेतील किराणा भुसार मालाचा बाजार गुलटेकडी येथे स्थलांतरित झाला; पण त्यानंतर टिंबर, लोखंड आदी बाजाराचे स्थलांतर न झाल्याने वाहतूक कोंडीतच मध्य पुणे अडकून पडले आहे. वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे सर्रास होणाऱ्या उल्लंघनाने त्यात भर पडत आहे.

No comments:
Post a Comment