पुणे – नवरात्री आणि गणेशोत्सव साजरे करण्यासाठी मंडळांना पोलीस आणि महापालिका प्रशासनाबरोबरच धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे उत्सवानंतर 15 दिवसांच्या आत मंडळांनी जमा-खर्चाचे लेखापरीक्षण धर्मादाय कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे. मात्र, कोणत्याच मंडळांकडून हे लेखापरीक्षण येत नसून, “रात गई, बात गई’ अशी परिस्थिती उत्सवानंतर दिसते.
No comments:
Post a Comment