निवडणुका आल्या की राजकीय पक्षांच्या हालचाली वाढतात. विरोधी पक्षाला सत्ताधाऱ्यांमधील दोष प्रकर्षाने जाणवतात आणि जनतेचे केवळ आपणच कसे वाली आहोत, याची जाणीवही होते. सत्ताधारी पक्षास गेल्या चार-साडेचार वर्षांत केलेल्या कामामुळे जनतेच्या जीवनात कसा प्रचंड बदल होऊन ‘रामराज्य’ अवतरले आहे याचा भास होतो. या सर्वांत बिचाऱ्या नागरिकांना मात्र पावसाळा संपून महिना झाला नाही तोच हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागते. पुणेकरांचेही नेमके असेच झाले आहे.
No comments:
Post a Comment