जागतिक पातळीवर मुंबईपाठोपाठ पुण्याकडे पाहिले जाते. उत्तम शहर म्हणून पुण्याचा विकास सुरू असून, येत्या काळात शहराचे चित्र बदलेल. शहराच्या विकासात कात्रज- कोंढवा हा सर्वांगसुंदर रस्ता महत्वाचा टप्पा ठरणार आहे,' असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
No comments:
Post a Comment