पुणे – समाविष्ट 11 गावांमध्ये 9 महिन्यांनंतरही अजून पालिकेकडून काहीच कामे होताना दिसत नाहीत. त्यामुळे वारंवार तक्रारी येत आहेत. त्याची दखल घेत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या गावांमधील कामांसाठी नियोजन करून दिलेले असतानाही संबधित विभागाकडून काम का होत नाही, असा प्रश्न उपस्थित करत अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.
No comments:
Post a Comment