राज्यातील शाळांना मुक्त शाळा केंद्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केले आहे. शाळांनी अर्ज केल्यानंतर भौतिक; तसेच गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून मंडळाची समिती शाळांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर हे केंद्र मान्य करण्यात येईल, असे मंडळाच्या प्रसिद्धी पत्रकात सांगण्यात आले आहे. मुक्त शाळा केंद्रासाठी शाळांना १० ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे.
No comments:
Post a Comment