पुणे - स्वतःच्या वाहनांशिवाय घराबाहेर न पडण्याच्या आपल्या सवयीमुळे शहरातील वाहनवाढीचा वेग आता इतका सुसाट झाला आहे, की पुण्याने मुंबई, दिल्ली, बंगळूर, हैदराबाद, चेन्नई आणि कोलकाता या मेगासिटींनाही मागे टाकले आहे. वाहनवाढीत देशात कोची अव्वल असून, त्या खालोखाल पुण्याचा क्रमांक लागला आहे. सध्या आपल्याला भेडसावणारी वाहतूक कोंडी आणि प्रदूषण ही समस्या यातून निर्माण झाली आहे.
No comments:
Post a Comment