वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य पुणेकर हैराण अन् अस्वस्थ झाले आहेत. त्याचा परिणाम नोकरी-व्यवसायासह वाढत्या प्रदूषणामुळे आरोग्यावरही होत आहे. महापालिका आणि पोलिसांनी त्यांची जबाबदारी पार पाडण्यासाठी वेगाने पावले उचलण्याची गरज ‘सकाळ’कडे शेकडो नागरिकांनी व्यक्त केली. तसेच, सक्षम सार्वजनिक वाहतुकीबरोबरच वाहनचालकांनी नियमांचे पालन करण्याचीही गरज मांडली.
No comments:
Post a Comment