Thursday, August 30, 2018

अरुंद रस्ते, खड्डे अन्‌ बेशिस्त वाहनचालक

रस्त्यांची अर्धवट कामे, अरुंद रस्ते, पावसामुळे पडलेले खड्डे आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे शहरात वाहतूक कोंडी होत आहे. रस्ते वाढले नाहीत; मात्र वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच अशक्त झालेल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमुळे खासगी वाहनांकडे वळावे लागत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. पुणेकरांनी ‘सकाळ संवाद’ला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाच्या विश्‍लेषणावरून हा निष्कर्ष निघाला आहे.

No comments:

Post a Comment