पुणे – शुद्ध हवा, स्वच्छ पाणी, सुरक्षितता, निवांतपणा, मोठे रस्ते, शैक्षणिक आणि माहिती तंत्रज्ञानाचे हब, नैसर्गिक सुबत्ता, सांस्कृतिकदृष्ट्या एकजिनसी अशी पुण्याची ओळख काही घटनांमुळे बदलत चालली आहे. माओवादी, दहशती कारवाया, चळवळीतील कार्यकर्त्यांचे खून या सगळ्यांनी पुण्यात शांतता नांदते असे म्हणणे आता चुकीचे ठरणार आहे.
No comments:
Post a Comment