कात्रज-देहूरोड बायपासवर हिंजवडी ते जांभूळवाडीदरम्यान पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर अडथळा होत आहे. त्यामुळे हिंजवडी आयटी पार्कमधील आयटीयन्ससह सामान्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे केली. प्राधिकरणानेही येत्या चार दिवसांत खड्डे बुजविण्यात येतील, असे आश्वासन दिले
No comments:
Post a Comment