येरवडा - वाडिया बंगला येथील खराडी ते शिवणे या शंभर मीटर रस्त्याच्या दरम्यान येणारे पावणेदोनशे वृक्ष काढणार आहेत. त्यामुळे येथील जैवविविधतेला धोका निर्माण होणार आहे. नगर रस्ता चार पदरी असताना पुन्हा नव्याने रस्त्याची काय गरज आहे, असा प्रश्न पर्यावरण संघटनांनी केला आहे.


No comments:
Post a Comment