पुणे - महिलांनी वाजविलेल्या शिट्ट्या, टाळ्या अन जल्लोषपूर्ण आवाज बालगंधर्व रंगमंदिरात दुमदुमत होता. "या रावजी, बसा भावजी', "माझ्या नवऱ्यानं सोडलीय दारू, बाई देव पावला गं', "झाल्या तिन्ही सांजा', "मला जाऊ द्या ना घरी', "विचार हाये पक्का', यांसारख्या रंगतदार लावण्या रंगमंचावर एका पाठोपाठ सादर होत होत्या अन ढोलकीचा कडकडाटही घुमत होता.


No comments:
Post a Comment