Wednesday, June 27, 2018

स्वच्छ भारत अभियानातील शौचालये हवेत!

येरवडा : ‘स्वच्छ भारत’ अभियानाअंतर्गत येरवडा भागात बांधलेली सुमारे एक हजार वैयक्तिक शौचालये केवळ कागदावर असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रत्येक शौचालय रेखांश व अक्षांश घेऊन बांधले आहेत. त्यामुळे वैयक्तिक शौचालयांमध्ये गैरव्यवहार झाले नसल्याचा निर्वाळा सहायक महापालिका आयुक्त विजय लांडगे यांनी दिला आहे. येरवडा परिसरात वाल्मिकी आंबेडकर घरकुल योजना व शहरी गरीबांसाठी घरकुल योजना (बीएसयुपी) अंतर्गत मोठ्या प्रमाणात घरकुले बांधली आहेत. या योजनेमध्ये शौचालय बांधणे सक्तीचे होते.

No comments:

Post a Comment