महापालिकेच्या मुख्यसभेत एलईडी प्रकल्पातील गैरव्यवहार, ई- बसेस खरेदी, पाणी प्रश्न, वाहतुक, कर्मचार्यांच्या बदल्या आदी प्रश्नांबरोबरच नगरसेवकांची कामेच होत नसल्याची टिका करत भाजप नगरसेवकांनी मुख्यसभेत प्रशासनावर जोरदार आगपखड केली. विरोधी पक्षातील नगरसेवकांनांचीही त्यांना साथ मिळाली. मात्र, तब्बल शंभरहून अधिक नगरसेवकांचे संख्याबळ असलेली सत्ताधारी भाजपाही अक्षरश हतबल झाल्याचे यानिमित्ताने दिसून आले.
No comments:
Post a Comment