पुणे, दि.28 – मुठा कालवा आणि आसपासच्या परिसरात झालेले अतिक्रमण… खुल्या कालव्यामुळे पाण्याचा होणारा अपव्यय… कालव्याची झालेली दुरवस्था… तसेच अशाप्रकारच्या घटना पुन्हा घडू नये यासाठी हा कालवा “भुयारी’ करण्याचा ठराव नियामक मंडळामध्ये करण्यात आला आहे. यामुळे पाण्याचा अपव्यय टळणार असून, अडीच टीएमसी पाणी वाचणार आहे. प्रदूषणही होणार नाही. त्यामुळे हा कालवा भुयारी होणे खरी गरज असल्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
No comments:
Post a Comment