शहरातील बहुतांश भागात डुकरांचा प्रश्न अधिकच बिकट होत असून, शहर डुक्करमुक्त करण्याच्या पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या घोषणेचे काय झाले, असा सवाल उपस्थित करून सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. डुकरांच्या त्रासातून नागरिकांची सुटका करावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
No comments:
Post a Comment