Wednesday, September 19, 2018

वर्ष दिड, प्रश्‍न फक्त तीन!

पुणे - महापालिकेत सत्ताबदल होऊन दीड वर्ष उलटले आहे, या अठरा महिन्यांच्या कालावधीत पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत निम्म्याहून अधिक नगरसेवकांनी लेखी प्रश्‍नच विचारले नाहीत. त्यापैकी केवळ तीनच लेखी प्रश्‍नांवर सभागृहात चर्चा झाली. 

No comments:

Post a Comment