मुठा उजवा कालवा फुटल्यानंतर जलसंपदा विभागाने केलेल्या पाहणीत आढळलेल्या १४ धोकादायक ठिकाणांपैकी १३ ठिकाणांची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, फुरसुंगी येथील काम अद्याप अपूर्ण असून, या कामाबरोबरच जनता वसाहत येथे कालव्यालगत खचलेल्या रस्त्याचे काम पालिकेकडून पूर्ण करण्यात आले नसल्याने रब्बी हंगामासाठी शेतीसाठी पाणीपुरवठा करण्याचे नियोजन लांबणीवर पडले आहे.
No comments:
Post a Comment